रुईयात रंगलेले जांभूळ आख्यान
रुईया महाविद्यालयाने आयोजित केलेल्या महाभारत महोत्सवाची सांगता लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या जांभूळ आख्यानाने होऊन दोन दिवस चाललेल्या या उत्सवाने कळस…
Read moreरुईया महाविद्यालयाने आयोजित केलेल्या महाभारत महोत्सवाची सांगता लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या जांभूळ आख्यानाने होऊन दोन दिवस चाललेल्या या उत्सवाने कळस…
Read moreरविवारी आमच्या पार्किन्सन्स मित्रमंडळाचा मेळावा होता. माझ्यासाठी यावेळचे खास आकर्षण होते शुभार्थींनी केलेले नृत्य. याबद्दल अगदी आधीपासून ऐकले होते. ऋषिकेश…
एखाद्या कार्यक्रमाला गेल्यावर स्टेजवर असणारी सर्व मंडळी आपल्या आवडत्या क्षेत्रात कर्तबगारी केलेली असणं हा एक दुर्मिळ योगायोग. त्या दिवशी उज्वलाताईंनी…
आयुष्याच्या एका टप्प्यावर अध्यात्माकडे वळताना माणसाची काय भूमिका असते? स्वामी कथेच्या संदर्भात यावर बरेच काही बोलता येईल. मात्र सर्वसाधारणपणे दोन…
स्वमदत गट हा संशोधनाचा विषय घेतला तेव्हा हा विषय अफाट आहे याची थोडी कल्पना आली होती. मात्र या विषयात आजारागणिक…
एखादा दिवस भाग्याचा असतो आणि अचानकपणे आपल्या मनातले प्रश्न सहज सुटतात असे त्या दिवशी झाले. आम्ही सर्व पुण्याच्या वैदिक संशोधन…
अनेक वर्षे मास्तरकी करीत असल्याने अनेक शिक्षकांबरोबर काम करण्याचा योग आला आहे. शिक्षक कसे असतात याबद्दल माझी काही मते बनली…
काव्येषु नाटकं रम्यं तत्र रम्या शकुन्तला… असे संस्कृत साहित्यात कविकुलगुरु कालिदासाच्या “अभिज्ञान शाकुंतलम्” ला नावाजले गेले आहे. एखाद्या सुंदर नाटकाचा…
एखाद्याला खाण्यासोबतच इतरांना खिलवण्याचीदेखील आवड असते. ही माणसे इतरांना खायला करून घालतात आणि अक्षरशः जगन्मित्र बनतात. आपल्या परंपरेत अन्न हे…
समजा तुम्ही ऐकलं की एखादी स्त्री स्वतःच्या खाण्यात नेहेमी काळा खजूर, गुळ शेंगदाण्याचे लाडू, राजगिरा असे पदार्थ ठेवीत असते तर…
आज प्रा. वेशाली दाबके आणि सौ. तरंगिणी खोत यांनी घेतलेली डॉ. सिंधू डांगे यांची दोन भागातील अतिशय सुरेख मुलाखत पाहिली…
पूर्वसंचित फळाला येतं म्हणजे काय कुणी विचारलं तर मी आजची घटना सांगेन. अन्यथा इतक्या मोठ्या माणसाला भेटण्याचा योग कसा येईल?…
ज्ञानदेव महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात समारोप करताना सुप्रसिद्ध पसायदान लिहिले आहे. त्यात त्यांनी संतांची तुलना ताप नसलेल्या सूर्याशी केली आहे.…
शोभनाताईंशी पहिली भेट मुक्तांगणच्या डॉ. अनिता अवचट संघर्ष सन्मान पुरस्कार सोहळ्याच्या दरम्यान झाली. भेटायचे आधी ठरले होतेच. त्यावर्षीचा पुरस्कार शोभनाताईंच्या…
लॉकडाऊनच्या काळात घरात बसुन लॅपटॉपवर स्वतःचे नवीन प्रोजेक्ट सुरु करणार्या माझ्यासारख्याला लॅपटॉप बिघडणे परवडणारे नव्हते. डेस्कटॉप असताना तो उघडून काही…
तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात सज्जनांचे एक महत्वाचे लक्षण विशद केले आहे. ते म्हणतात चंदनाचे हात, पायही चंदन. चंदन वृक्षाचे मूळ,…
…मात्र यावेळी विद्यार्थी म्हणून नाही तर शिक्षक म्हणून जायचे आहे. मुंबई विद्यापिठाच्या संस्कृत विभागात एमे योगशास्त्राच्या वर्गाला हठयोगप्रदिपिका शिकवायला याल…
संस्कृत साहित्यात सज्जन आणि दुर्जन किंवा खल, दुष्ट प्रवृत्तीची माणसे आणि संत यांचा खूप उहापोह केला…
सेमिनारमध्ये काहीवेळा फार वेगळ्या विषयाची माहिती मिळते. आपल्याला कल्पनादेखील नसते कि असा काही वाद या क्षेत्रात…
…मात्र यावेळी विद्यार्थी म्हणून नाही तर शिक्षक म्हणून जायचे आहे. मुंबई विद्यापिठाच्या संस्कृत विभागात एमे योगशास्त्राच्या…
प्राचिन भारतात अनेक मान्यवर, आदरणीय विद्वान होऊन गेले. त्यातील काहींचे काम इतके प्रचंड आणि जबरदस्त आहे…
मुंबईत बाहेर पाऊस कोसळून वातावरण चिंब झाले असताना रुईया महाविद्यालयात कविकुलगुरु कालिदासदिनानिमित्त संस्कृत विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर…
संशोधनाच्या दरम्यान काही आजारांचे स्वमदतगट अभ्यासावे लागले होते, तेव्हा लक्षात आले की व्यसनासारख्या आजारात प्रामुख्याने समुपदेशनाचा…
मानसशास्त्राचा विद्यार्थी म्हणून प्राचिन भारतीय उपचारपद्धतींबद्दल उत्सुकता होतीच. पुढे योगाभ्यासाची आवड निर्माण झाली. मग पातंजल योगसूत्र…
पूर्वसंचित फळाला येतं म्हणजे काय कुणी विचारलं तर मी आजची घटना सांगेन. अन्यथा इतक्या मोठ्या माणसाला…
हठं विना राजयोगो राजयोगं विना हठः|न सिध्यति ततो युग्ममानिष्पत्ते समभ्यसेत्|| हठप्रदीपिकेतल्या द्वितीय उपदेशातील शहात्तराव्या श्लोकाचा हा…
जीएंच्या कथा आणि सुखान्त या गोष्टी परस्परविरोधी आहेत असेच नेहेमी वाटते. जीएंच्या बहुतेक कथांना लैकिकार्थाने सुखान्त…
रघुनाथरावांनी समोर पाहिले. प्रसिद्ध मानसोपचारतज्ञासमोर ते बसले होते. अगदी तरणा डॉक्टर होता. कानावर शब्द पडत होते.…
डॉ. मंगलाताई जोगळेकर यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या “काळजीवाहक म्हणून घडतांना” या पुस्तकाचे हे परीक्षण नाही. किंवा…