पारधी (हिरवे रावे) – जी. ए. कथा, एक आकलन
जीएंच्या कथा वाचायचे व्यसन लागुन अनेक वर्षे झाली. मात्र जीए कथां मधुन नवनवीन अर्थ गवसण्याची प्रक्रिया संपत नाहीय. दहा वर्षापुर्वी…
Read moreजीएंच्या कथा वाचायचे व्यसन लागुन अनेक वर्षे झाली. मात्र जीए कथां मधुन नवनवीन अर्थ गवसण्याची प्रक्रिया संपत नाहीय. दहा वर्षापुर्वी…
Read moreलिंग्विस्टीक्सचा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि लक्षात आले की मराठीशिवाय आपल्याला जवळची आणि आयुष्यभर अभ्यास करता येईल अशी एक भाषा…
ज्ञानदेव महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात समारोप करताना सुप्रसिद्ध पसायदान लिहिले आहे. त्यात त्यांनी संतांची तुलना ताप नसलेल्या सूर्याशी केली आहे.…
समजा तुम्ही ऐकलं की एखादी स्त्री स्वतःच्या खाण्यात नेहेमी काळा खजूर, गुळ शेंगदाण्याचे लाडू, राजगिरा असे पदार्थ ठेवीत असते तर…
तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात सज्जनांचे एक महत्वाचे लक्षण विशद केले आहे. ते म्हणतात चंदनाचे हात, पायही चंदन. चंदन वृक्षाचे मूळ,…
आज प्रा. वेशाली दाबके आणि सौ. तरंगिणी खोत यांनी घेतलेली डॉ. सिंधू डांगे यांची दोन भागातील अतिशय सुरेख मुलाखत पाहिली…
एखाद्याला खाण्यासोबतच इतरांना खिलवण्याचीदेखील आवड असते. ही माणसे इतरांना खायला करून घालतात आणि अक्षरशः जगन्मित्र बनतात. आपल्या परंपरेत अन्न हे…
ज्ञानदेव महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात समारोप करताना सुप्रसिद्ध पसायदान लिहिले आहे. त्यात त्यांनी संतांची तुलना ताप नसलेल्या सूर्याशी केली आहे.…
…मात्र यावेळी विद्यार्थी म्हणून नाही तर शिक्षक म्हणून जायचे आहे. मुंबई विद्यापिठाच्या संस्कृत विभागात एमे योगशास्त्राच्या वर्गाला हठयोगप्रदिपिका शिकवायला याल…
लॉकडाऊनच्या काळात घरात बसुन लॅपटॉपवर स्वतःचे नवीन प्रोजेक्ट सुरु करणार्या माझ्यासारख्याला लॅपटॉप बिघडणे परवडणारे नव्हते. डेस्कटॉप असताना तो उघडून काही…
अनेक वर्षे मास्तरकी करीत असल्याने अनेक शिक्षकांबरोबर काम करण्याचा योग आला आहे. शिक्षक कसे असतात याबद्दल माझी काही मते बनली…
समजा तुम्ही ऐकलं की एखादी स्त्री स्वतःच्या खाण्यात नेहेमी काळा खजूर, गुळ शेंगदाण्याचे लाडू, राजगिरा असे पदार्थ ठेवीत असते तर…
तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात सज्जनांचे एक महत्वाचे लक्षण विशद केले आहे. ते म्हणतात चंदनाचे हात, पायही चंदन. चंदन वृक्षाचे मूळ,…
एखादा दिवस भाग्याचा असतो आणि अचानकपणे आपल्या मनातले प्रश्न सहज सुटतात असे त्या दिवशी झाले. आम्ही सर्व पुण्याच्या वैदिक संशोधन…
पूर्वसंचित फळाला येतं म्हणजे काय कुणी विचारलं तर मी आजची घटना सांगेन. अन्यथा इतक्या मोठ्या माणसाला भेटण्याचा योग कसा येईल?…
शोभनाताईंशी पहिली भेट मुक्तांगणच्या डॉ. अनिता अवचट संघर्ष सन्मान पुरस्कार सोहळ्याच्या दरम्यान झाली. भेटायचे आधी ठरले होतेच. त्यावर्षीचा पुरस्कार शोभनाताईंच्या…
मुंबईत बाहेर पाऊस कोसळून वातावरण चिंब झाले असताना रुईया महाविद्यालयात कविकुलगुरु कालिदासदिनानिमित्त संस्कृत विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर…
एखादा दिवस भाग्याचा असतो आणि अचानकपणे आपल्या मनातले प्रश्न सहज सुटतात असे त्या दिवशी झाले. आम्ही…
२६ मे रोजी दहिसरच्या विद्यामंदिर शाळेत डॉ. गौरी माहुलीकरांचे आदी शंकराचार्यांच्या “आत्मषटकम्” वर व्याख्यान झाले. आणि…
आज प्रा. वेशाली दाबके आणि सौ. तरंगिणी खोत यांनी घेतलेली डॉ. सिंधू डांगे यांची दोन भागातील…
काव्येषु नाटकं रम्यं तत्र रम्या शकुन्तला… असे संस्कृत साहित्यात कविकुलगुरु कालिदासाच्या “अभिज्ञान शाकुंतलम्” ला नावाजले गेले…
संशोधनाच्या दरम्यान काही आजारांचे स्वमदतगट अभ्यासावे लागले होते, तेव्हा लक्षात आले की व्यसनासारख्या आजारात प्रामुख्याने समुपदेशनाचा…
संशोधनाच्या दरम्यान काही आजारांचे स्वमदतगट अभ्यासावे लागले होते, तेव्हा लक्षात आले की व्यसनासारख्या आजारात प्रामुख्याने समुपदेशनाचा…
अनेकदा आपण फारशा अपेक्षा न ठेवता काही गोष्टी फक्त आपल्या उद्देश्यपूर्ती करता शिकायला जातो आणि कसलिही…
संशोधनाच्या दरम्यान असे दिसून आले आहे की घरात व्यसन असेल तर सहचरींची मानसिक स्थिती अनेकदा ढासळलेली…
जीएंच्या कथांमधली अनेक माणसे ही विशिष्ट सिच्युएशनमध्ये अडकलेली असतात. अशावेळी त्यांची वर्तणूक पाहिली तर मानसशास्त्रातील काही…
रघुनाथरावांनी समोर पाहिले. प्रसिद्ध मानसोपचारतज्ञासमोर ते बसले होते. अगदी तरणा डॉक्टर होता. कानावर शब्द पडत होते.…
डॉ. मंगलाताई जोगळेकर यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या “काळजीवाहक म्हणून घडतांना” या पुस्तकाचे हे परीक्षण नाही. किंवा…