रुईयातील “मेघायन”

मुंबईत बाहेर पाऊस कोसळून वातावरण चिंब झाले असताना रुईया महाविद्यालयात कविकुलगुरु कालिदासदिनानिमित्त संस्कृत विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या “मेघायन” या नृत्यनाटिकेने…

Read more

समाजशास्त्र

एक डोळ्यात अंजन घालणारा प्रोत्साहन सोहळा

आमच्या उज्वलाताईंनी त्यांच्या सरस्वतीदेवी विद्या विकास ट्र्स्ट तर्फे होणाऱ्या आजच्या कार्यक्रमाबद्दल आधीच सांगितले होते. त्यामुळे रविवारची सकाळ या कार्यक्रमासाठी मोकळी…

एक प्रोत्साहन सोहळा…

उज्वलाताई जेव्हा देवी सरस्वती विद्या विकास मंदिर संस्थेच्या प्रोत्साहनसोहळ्याला बोलावतात तेव्हा ते निमंत्रण न टाळण्याची मी खबरदारी घेत असतो. कारण…

निवडक लेख
आंबट वरण, उंधियू आणि रेखाताई

एखाद्याला खाण्यासोबतच इतरांना खिलवण्याचीदेखील आवड असते. ही माणसे इतरांना खायला करून घालतात आणि अक्षरशः जगन्मित्र बनतात. आपल्या परंपरेत अन्न हे…

तिळगुळ घ्या गोड गोड बोला, आई गेलीय रक्तदानाला – अंजली महाजन (भेटू आनंदे)

समजा तुम्ही ऐकलं की एखादी स्त्री स्वतःच्या खाण्यात नेहेमी काळा खजूर, गुळ शेंगदाण्याचे लाडू, राजगिरा असे पदार्थ ठेवीत असते तर…

भावस्थिराणि जननान्तरसौहृदानि…

काव्येषु नाटकं रम्यं तत्र रम्या शकुन्तला… असे संस्कृत साहित्यात कविकुलगुरु कालिदासाच्या “अभिज्ञान शाकुंतलम्” ला नावाजले गेले आहे. एखाद्या सुंदर नाटकाचा…

पुन्हा संस्कृत भवन…

…मात्र यावेळी विद्यार्थी म्हणून नाही तर शिक्षक म्हणून जायचे आहे. मुंबई विद्यापिठाच्या संस्कृत विभागात एमे योगशास्त्राच्या वर्गाला हठयोगप्रदिपिका शिकवायला याल…

रंग माझा वेगळा – डॉ. माया तुळपुळे

काल मुक्तांगणला जाण्याआधी शिवाजीनगरला उतरायचे होते. आनंदयात्रीसाठी डॉ. माया तुळपुळे यांची मुलाखत घ्यायची होती. “व्यसनाच्या पलिकडले” सदरात आम्ही व्यसनाहुनही भयंकर…

चंदनाचे हात, पायही चंदन – डॉ. अनिता अवचट

तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात सज्जनांचे एक महत्वाचे लक्षण विशद केले आहे. ते म्हणतात चंदनाचे हात, पायही चंदन. चंदन वृक्षाचे मूळ,…

अशोकराव

आपल्या माणसाबद्दल लिहायला कुठल्या निमित्ताची गरज कशाला हवी? ज्या माणसाबद्दल मनात तुडूंब प्रेम आहे त्याच्याबद्दल लिहावं असं वाटलं आणि हा…

सकारात्मकता पेरणारी माणसे – निलिमा बोरवणकर

शैक्षणिक क्षेत्रात अनेक सेमिनार्समध्ये विद्वानांची अनेक भाषणं ऐकण्याचा योग आला. बहुतांशी चर्चांमध्ये टिकेचा सूर होता. विषय कुठलाही असो. जेव्हा तो…

भाषाशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ, एक समृद्ध अनुभव

अनेकदा आपण फारशा अपेक्षा न ठेवता काही गोष्टी फक्त आपल्या उद्देश्यपूर्ती करता शिकायला जातो आणि कसलिही कल्पना नसताना आपल्यासमोर निरनिराळ्या…

संस्कृत

हठं विना राजयोगो…

हठं विना राजयोगो राजयोगं विना हठः|न सिध्यति ततो युग्ममानिष्पत्ते समभ्यसेत्|| हठप्रदीपिकेतल्या द्वितीय उपदेशातील शहात्तराव्या श्लोकाचा हा…

रुईयातील “मेघायन”

मुंबईत बाहेर पाऊस कोसळून वातावरण चिंब झाले असताना रुईया महाविद्यालयात कविकुलगुरु कालिदासदिनानिमित्त संस्कृत विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर…

मानसशास्त्र

भाषाविज्ञान

योग

साहित्य

माझ्या कथा

विष

रघुनाथरावांनी समोर पाहिले. प्रसिद्ध मानसोपचारतज्ञासमोर ते बसले होते. अगदी तरणा डॉक्टर होता. कानावर शब्द पडत होते.…

पुस्तकं