
तळपट – व्यक्तीमत्वातील गुंतागुंत
जीएंची “तळपट” कथा ही सर्वस्वी अनोखी म्हणता येईल अशी आहे. याचे एक महत्वाचे कारण म्हणजे स्वाभिमान, आत्मसन्मान जपणारी माणसेही कधीतरी चुकू शकतात हे सांगणारी ती

जीएंची “तळपट” कथा ही सर्वस्वी अनोखी म्हणता येईल अशी आहे. याचे एक महत्वाचे कारण म्हणजे स्वाभिमान, आत्मसन्मान जपणारी माणसेही कधीतरी चुकू शकतात हे सांगणारी ती

जीएंना माणसांच्या जीवनप्रवासाबद्दल एक प्रकारचे आकर्षण वाटत असे. सुनिताबाईंना लिहिलेल्या पत्रात ते तसा उल्लेखही करतात. त्यात त्यांनी नाईल नदीचे उदाहरण दिले आहे. हजारो मैल प्रवास

जीएंच्या कथा आणि सुखान्त या गोष्टी परस्परविरोधी आहेत असेच नेहेमी वाटते. जीएंच्या बहुतेक कथांना लैकिकार्थाने सुखान्त नाही. किंबहूना कथा वाचताना कथेतील दुःख वाचकाचेच दुःख होऊन

समाजशास्त्राचा विद्यार्थी म्हणून कळत नकळत कुठलिही गोष्ट समाजशास्त्राच्या दृष्टीकोणातून पाहण्याची एक सवयच मला जडली आहे. जीए कथाही त्याला अपवाद नाहीच. मात्र जीएंच्या कथांमध्ये क्लासचा प्रभाव

जीएंच्या कथांमधली अनेक माणसे ही विशिष्ट सिच्युएशनमध्ये अडकलेली असतात. अशावेळी त्यांची वर्तणूक पाहिली तर मानसशास्त्रातील काही संकल्पना त्यात दिसू लागतात अशी माझी समजूत आहे. त्यादृष्टीने

आयुष्याच्या एका टप्प्यावर अध्यात्माकडे वळताना माणसाची काय भूमिका असते? स्वामी कथेच्या संदर्भात यावर बरेच काही बोलता येईल. मात्र सर्वसाधारणपणे दोन भूमिका याबाबत मांडता येतील. एक

जीएंना महाभारताचे खुप आकर्षण होते हे आता सर्वश्रुत आहे. प्रतिभावंताचा विषय निघाला की जीए हटकुन व्यासांचे नाव घेत. जीएंच्या कथांमध्ये काही ठिकाणी महाभारताचे संदर्भ आलेले

मी ही कथा वाचून अनेक वर्षे झाली. आता बारीकसारीक तपशील आठवत नाहीत. जीएंच्या इतर अनेक कथांमध्ये काही गुढ पात्रं, अनोळखी प्रदेश, अनोळखी काल, निरनिराळी रुपकं

आमचे ज्येष्ठ स्नेही अशोकराव पाटील जेव्हा जीएंवर लिहितात तेव्हा ती माझ्यासाठी महत्त्वाची घटना असते. याची काही कारणे आहेत. ते फार कमी लिहितात त्यामुळे त्यांनी एखाद्या

जीएंच्या सांजशकुन मधील अस्तिस्तोत्र ही पहिली कथा. कथा फक्त चार पानांची. पण संस्कृतात सूत्र वाङ्मय असतं त्या धर्तीची आहे. सूत्रं अगदी छोटी असतात. किंबहूना ती